ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना कृषी क्षेत्राशी निगडित आणि कृषीपूरक व्यवसाय संबंधीत असलेल्या तंत्रज्ञानचा आणि विकास योजनांचा विस्तार करणे.
शेतकरी बांधवांनी आणि कारागीर मित्रांनी मिळून शेत कामासाठी जुगाडू पद्धतीने तयार केलेली यंत्रे